महाराष्ट्रालाही तौतेचा फटका बसला, मग पंतप्रधानांचा भेदभाव का? – नवाब मलिक

Lok Satta 2021-05-19

Views 711

देशातल्या काही ठिकाणी तौते वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातल्या नुकसानीचीही पाहणी का केली नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

#NawabMalik #NarendraModi #India #CycloneTauktae

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS