लोकांना जीवनाच्या फेऱ्यातून सुटका व्हावी असे का वाटते? people want to get out of the cycle of life?

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

समाजातील काही कमजोर स्वरूपाची लोक सततच्या टेंशनमुळे वैतागलेली असतात. जीवन जगत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आयुष्यामध्ये त्यांना काहीतरी वेगळे करण्याची ईच्छा असते, पण काही शारीरीक व मानसिक गोष्टींमुळे त्यांना जीवन जगणे फार कठीण जाते. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात त्यावर आपण कशाप्रकारे मात करतो हे महत्वाचे असते. आयुष्यामध्ये आपण जेव्हा विवाह बंधनात अडकतो तेव्हा आपण सात फे-यांचे वचन घेतो. म्हणून सद्गुरुंनी लोकांना जीवनाच्या फेऱ्यातून सुटका व्हावी असे का वाटते? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #Life #People #Cycle
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS