आपल्याला जीवनामध्ये असंख्य अडचणी असतात. या अडचणींमधून मुक्त होण्यासाठी आपण अनेक मार्ग शोधत असतो. एकामागून एक अडचण ही येतच असते. या अडचणींवर मात करण्याची जिद्द आपण अंगी जोपासावी. आपण परमेश्वराची भक्ती स्वच्छ मनापासून केली तर जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला कधीच काही कमी पडू देणार नाही. त्यामुळे आपण नेहमी परमेश्वरासमोर हात जोडावे. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी हात जोडले की जीवनातले ९०% प्रश्न सुटतील याविषयी मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Difficulties
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा