पुढच्याला ठेच, मागचा सावध या म्हणीप्रमाणे काळजी घेणं आवश्यक | राजेश टोपे

Maharashtra Times 2022-03-19

Views 10

बिनधास्त पद्धतीन वागून चालणार नाही, आपणा सर्वांना काळजी घ्यावी लागले. असे केंद्राचे पत्र राज्य शासनाला आले आहे. या केंद्राच्या आवाहनाचे पालन करण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. जिल्हा जिल्ह्यातील प्रशासन याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे काम करेल असे टोपे यांनी यावेळी सांगितलं. पुढच्याला ठेच मागचा सावध अशा पद्धतीने आपल्याला काळजी घ्यावी लागेल. याबाबत राज्य सरकार योग्य ते काम करत असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS