"आधी जे गरीब खात होते...", Abdul Sattar यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा | Farmers | Shivsena |

HW News Marathi 2023-03-20

Views 20

कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी बीडमध्ये बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. सत्तार यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आधी जे गरिब खात होते ते आता श्रीमंत खात आहेत, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यातच आता सत्तार यांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.

#AbdulSattar #Beed #AgricultureMinister #KrishiMantri #Politics #EknathShinde #DevendraFadnavis #Shivsena #BJP #MahavikasAghadi #MaharashtraBudget #StateGovernment #Maharashtra #MarathiNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS