मुंबई हे एक महत्त्वाचं शहर; प्रत्येकाने बोलताना जबाबदारीनं बोलावं; मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य

ETVBHARAT 2025-01-18

Views 1

एखाद्या घटनेवरून लगेच कायदा आणि सुव्यवस्था तसेच राजकीय भाष्य करणे उचित नाही. मुंबई एक महत्त्वाचं शहर असून, प्रत्येकाने बोलताना जबाबदारीने बोलावं, असं यावेळी भुसे म्हणालेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS