25 वर्षांपासून अनोखा उपक्रम, पर्यावरण बचावासाठी औंधकर कुटुंबीय वापरत नाही कॅरी बॅग

ETVBHARAT 2025-01-21

Views 0

सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू केला असला तरी आजही महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त झाला नाही. तर गेल्या 25 वर्षांपासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागृती करण्याचं काम करत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS