आगीच्या अफवेनंतर पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी मारल्या उड्या, बंगळुरू एक्स्प्रेसनं 11 जणांना चिरडलं

ETVBHARAT 2025-01-22

Views 0

जळगावच्या पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS