मराठीतूनच बोललं पाहिजे हे धोरण चुकीचं; रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना टोला

ETVBHARAT 2025-01-23

Views 0

नाशिक दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवलेंनी राज ठाकरे यांना टोला लगावला. यावेळी ते म्हणाले, परप्रांतीय नागरिकांनी मराठीत बोललंचं पाहिजे ही मनसेची दादागिरी चुकीची आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS