पाकिस्तानवर व्हावी कठोर कारवाई, केंद्रानं घेतलेल्या निर्णयांच्यामागे सर्वच पक्ष - अनिल देशमुख

ETVBHARAT 2025-04-25

Views 5

पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत कुठे नेमकी चूक झाली याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. मात्र अतिरेक्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं अनिल देशमुख म्हणालेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS