वन विभागानं तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यामुळे प्राण्यांच्या जीवाला धोका, कारण काय?

ETVBHARAT 2025-04-27

Views 38

बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या नायगाव मयुर अभयारण्यात असलेल्या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये अस्वच्छ पाणी आहे. त्यामुळं हे पाणी बदलावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS