आयटीआयच्या हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; मंगलप्रभात लोढा यांची माहिती

ETVBHARAT 2025-05-08

Views 8

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS