सरकार लक्ष देईना! आदिवासी बांधवांच्या मरणयातना सुरूच; भर पावसात 20 किलोमीटर पायपीट करून रुग्णाला रुग्णालयात पोहोचवलं

ETVBHARAT 2025-06-28

Views 0

नंदुरबार जिल्ह्यातील केलापाणी गावात रस्ता नसल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णाला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी 20 किमी पायी प्रवास करावा लागतो.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS