तीन शाळकरी मुलं बेपत्ता झाली ती घरी परतलीच नाहीत; पाण्यात बुडून अंत, नातेवाईकांचा आक्रोश

ETVBHARAT 2025-06-30

Views 17

नाशिकमध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याच्या पाण्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS