आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीसाठी आणलेले 200 कोटी गेले कुठे?, शिवसेना (उबाठा) पक्षाकडून पुण्यात आंदोलन!

ETVBHARAT 2025-07-15

Views 0

आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीसाठी आणलेले 200 कोटी गेले कुठे? असा सवाल करत आज शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS