मुंबईसह नाशिक, ठाणे कल्याण तसंच इतर महानगरपालिका निवडणूक एकत्र लढू, संजय राऊत यांची माहिती, 2014 नंतर देश खड्यात गेल्याची केली टीका

ETVBHARAT 2025-08-15

Views 3

2014 नंतर देश खड्ड्यात गेला अशी टीका संजय राऊत यांनी केली. मुंबईसह नाशिक, ठाणे आणि इतर महापालिकांमध्ये शिवसेना मनसे एकत्र निवडणूक लढेल असं त्यांनी सांगितलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS