"कापड गिरण्या गायब झाल्या, 40-50 मजली इमारती उभ्या राहिल्या, पण मराठी माणूस कुठेच दिसत नाही" शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

ETVBHARAT 2025-08-17

Views 0

पुणे येथे किशोर पवार यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार यांनी 'मराठी माणूस आणि मुंबईतील त्याचं स्थान' याबाबत चिंता व्यक्त केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS