राज्यात पुढील दोन दिवस 'पावसाचेच'! ताम्हिणी घाट अन् विक्रोळीत सर्वाधिक पावसाची नोंद

ETVBHARAT 2025-08-19

Views 1

मुंबईसह संपूर्ण राज्याला पावसानं झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS