एकच कुटुंबातील 5 जणांना विजेचा झटका लागल्याने मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील वरखेडी येथील घटना

ETVBHARAT 2025-08-20

Views 6

जळगाव जिल्ह्यात विजेचा झटका लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. वरखेडीमध्ये विजेच्या तारांना स्पर्श झाल्यानं ही घटना घडली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS