48 तासापासून पाण्याखाली होतं रावणगाव; गावातील 500 वर्षे जुन्या वाड्यामुळे वाचले 275 जणांचे जीव

ETVBHARAT 2025-08-21

Views 94

नांदेड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसल्यानंतर रावणगाव हे 48 तास पाण्याखाली होते. गावातील 500 वर्षे जुन्या वाड्यामुळे 275 ग्रामस्थांचे प्राण वाचले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS