हातातोंडाशी आलेला घास हिरावला; बीड जिल्ह्यात ढगफुटीमुळं शेतकरी चिंतेत, भरपाईची मागणी करत केला आक्रोश

ETVBHARAT 2025-09-18

Views 1

बीड जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे. अतिवृष्टीनं पीक नष्ट झाल्यानं संकटातील शेतकऱ्यानं नुकसानभरपाई द्यावी, अशी सरकारकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS