साखर कारखान्यांच्या काटामारी आणि रिकव्हरी चोरीवर नियंत्रण आणण्याचं तंत्र विकसित करावं- राजू शेट्टींची मागणी

ETVBHARAT 2025-10-17

Views 4

राजू शेट्टींनी ऊस उत्पादकांना 3 हजार 751 रुपये प्रति टन दर मिळावा, अशी मागणी केली. तसेच, हा दर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS