"स्मृती मानधना मैदानात असल्यानंतर विजयाची खात्री असते"- किवींना टीम इंडियानं पराभूत केल्यानंतर क्रिकेटप्रेमींची प्रतिक्रिया

ETVBHARAT 2025-10-24

Views 36

पावासाचा व्यत्यय येण्यापूर्वी स्मृती किवी गोलंदाजीवर बरसत होती. टीमची सारी फलंदाजी एका बाजूला आणि स्मृती एका बाजूला अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS