अंजीर शेती केली म्हणून अनेकांनी केली टीका, पण अंजीर शेतीनंच शेतकऱ्याला बनवलं लखपती

ETVBHARAT 2026-01-20

Views 131

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी शेखर जाधव यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत अंजीर शेती केली आहे. या शेतीच्या माध्यमातून ते लाखो रुपयांचं उत्पन्न घेत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS