शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन

Lokmat 2021-09-13

Views 90

रत्नागिरी - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS