विद्यार्थ्यांवर पालकांनी देखील लक्ष द्यावे मुंबई पोलिसांचे आवाहन

Lok Satta 2022-02-02

Views 426

३१ जानेवारीला धारावी येथे झालेल्या आंदोलनाची मुंबई पोलिसांनी धक्कादायक माहिती सांगितली आहे, जी मुलं वसई विरार, ठाणे या भागातून आली होती त्या मुलांच्या पालकांना माहिती देखील नव्हती की मुलं कुठे जातायत? अस मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. त्यामुळे मुलांवर लक्ष द्यावे अस आव्हान मुंबई पोलिसांनी केलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS