नंदुरबारकरांनो पाणी जपून वापरा! दोन दिवसाआड पाणीपुरवठा, आंबेबारा प्रकल्प कोरडा

ETVBHARAT 2025-05-02

Views 59

ऐन उन्हाळ्यात नंदुरबार शहरावर पाणीटंचाईचं संकट ओढवलं आहे. त्यामुळं पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं नागरिकांना केलंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS