राज्य गुंडांच्या ताब्यात गेलंय, लोकशाहीचे चारही खांब हलू लागलेत; जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका

ETVBHARAT 2025-09-20

Views 0

जितेंद्र आव्हाडांनी राज्यातील वाढत्या गुंडराज, पत्रकारांवरील हल्ले आणि बेघर होणाऱ्या नागरिकांबाबत सरकारवर तीव्र टीका करत न्यायाची मागणी केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS