बिहार विधानसभा निवडणूक निकाल : काँग्रेसच्या चुकांमुळेच बिहारमधे पराभव, अंबादास दानवे यांचा दावा

ETVBHARAT 2025-11-14

Views 1

तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला. काँग्रेस आरजेडीने चुका केल्या. मतदारयादी घोळ कायम आहे. त्यामुळे असा निकाल लागला असं अंबादास दानवे म्हणाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS