विवाह जुळत नसल्याच्या नैराश्यातून कोल्हापुरात तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

ETVBHARAT 2025-11-28

Views 1

वयाची तिशी ओलांडूनही लग्न होत नसल्यानं तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. अवघं ३० वर्षे वय असलेल्या सुमित विक्रांत तेली यानं आत्महत्या केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS