शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने २९ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलाय - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

ETVBHARAT 2025-12-03

Views 1

मागच्याच आठवड्यात राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतासाठी २९ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS