लाखो झाडांची कत्तल करुन महाराष्ट्रात घातला जातोय विकासाचा घाट, सरकारवर सर्वच स्तरातून होतेय टीका

ETVBHARAT 2025-12-19

Views 5

विकास आवश्यक आहे, पण निसर्गाचा बळी घेऊन नाही. श्वास रोखणारा विकास थांबवला नाही, तर भविष्यात राज्यातील जनतेला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, हे मात्र निश्चित.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS