"ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलाय, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल", आदिती तटकरेंचा इशारा

ETVBHARAT 2025-07-29

Views 6

जे पात्र आहेत, त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचला पाहिजे. पात्र व्यक्ती अपात्र ठरता कामा नये. पात्र लोकांना याचा लाभ मिळाला पाहिजे, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS