"स्वतंत्र देशाप्रमाणे वागणाऱ्या बीसीसीआयच्या मनमानीला चाप लावा", आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका

ETVBHARAT 2025-08-22

Views 43

एकीकडे भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलंय आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलं जातंय हा भारतीय लष्करासह देशप्रेमींचा अपमान असल्याचा आरोप करीत आरटीआय कार्यकर्त्यानं कोर्टात धाव घेतलीय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS