उद्धव ठाकरेंनी समारोपाच्या भाषणात व्यक्त केली खंत | CM Uddhav Thackeray Resigns | Shivsena

Lok Satta 2022-06-29

Views 1.3K

राज्यातील सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ज्यांना पक्षाने मोठं केलं तेच विसरु लागलेत, अशी खंत व्यक्त केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS